आपल्या गावाची माहिती, शासकीय सेवा आणि विकासकामे — ग्रामपंचायत बिडगावच्या वेबसाइटवर, फक्त एका क्लिकवर!
ग्रामपंचायत बिडगावच्या विविध उपक्रमांनी गावातील नागरिकांचा विकास साधणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
शिक्षण, स्वच्छता, शेती आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत
बिडगाव
०५/०६/१९७२
१४४३.७२हे.आर
चोपडा
जळगाव
महाराष्ट्र
३४१७
१६९०
१७२७
५२९
८०२
२५०८
११४५.११ हे.आर
६९० हे.आर
८२
०४
०४
१
०१
०१
५१०
०१
०८
००
४६
४५२
ग्रामपंचायत बिडगावचा दृष्टीकोन गावाच्या सर्वांगीण विकासावर केंद्रित आहे. आम्ही प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण सेवा, पारदर्शक शासन आणि सुविधा पोहचवून गावाचे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न करतो. गावातील नागरिकांचा सहभाग वाढवणे, ग्रामीण पायाभूत सुविधा सुधारणे, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात नाविन्य आणणे, तसेच शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन करणे ही आमची मुख्य प्राथमिकता आहे.
ग्रामपंचायत बिडगावचे मिशन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे आहे. आमचा उद्देश प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण सेवा आणि सुविधा पोहोचवणे, ग्रामीण पायाभूत सुविधा, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात सुधारणा करणे, पारदर्शक प्रशासन सुनिश्चित करणे आणि नागरिकांचा सहभाग वाढवणे हा आहे. याशिवाय पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी विशेष योजनांची अंमलबजावणी करणे हे देखील आमच्या मिशनचा भाग आहे. आमचे अंतिम लक्ष्य आहे – एक सशक्त, स्वच्छ आणि समृद्ध बिडगाव तयार करणे.

सरपंच

उपसरपंच

ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायत गावातील स्वच्छ पाणीपुरवठ्याची व्यवस्था करते आणि त्याची नियमित देखभाल सुनिश्चित करते, ज्यामुळे नागरिकांना सुरक्षित आणि पुरेसे पाणी उपलब्ध राहते.
बिडगाव ग्रामपंचायतीत वेस्ट प्लास्टिक गोळा करण्यासाठी आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नियमित कार्यक्रम राबवले जातात. यामुळे गावात पर्यावरण संवर्धनाची जाणीव वाढली आहे.
ग्रामपंचायत शाळा सुविधा सुधारते आणि शिक्षणाच्या दर्जा वृद्धीसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवते.
आम्ही आदीवासी मुलींना घरच्या कामांसह व्यवसायिक कौशल्य शिकवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे मुलींना आत्मनिर्भर होण्यास मदत होईल आणि बाहेरच्या कामांसाठी सक्षम बनवेल.
ग्रामपंचायत बिडगावने मुलींसाठी स्वतंत्र बँक खाते उघडले. यामुळे मुलींना आर्थिक व्यवहार शिकण्याची संधी मिळाली असून, त्यांचे आर्थिक साक्षरतेला चालना मिळाली आहे.
ग्रामपंचायतने गावातील लोकांची तपासणी केली आणि आरोग्य व शिक्षणाच्या बाबतीत सुधारणा आवश्यक त्या ठिकाणी केली. यामुळे नागरिकांच्या गरजा अधिक स्पष्टपणे समजल्या आणि त्वरित उपाययोजना राबवता आल्या..